तरच तुंचे नांव आहे.........!!!!
एकदा येणे एकदा जाणे
हि तर जगाची रीत आहे
मरतेवेळी सोबत काहीच येत नाही
तरीही तिचेवर प्रीत आहे
जन्मा पासून तर म्रीप्र्यंत
माणसाला हाव आहे
खोटी कामे करून करून
कितीही श्रीमंत झाला तरी
पळसाला पानांची संख्या तीनच आहे
ठान्लेल्याना पाणी
भूकेलेल्याना अन्न ध्या
अथांग अश्या ह्या विश्वात
..
मोहन कु-हाडे .........................!!
=================
एकदा येणे एकदा जाणे
हि तर जगाची रीत आहे
मरतेवेळी सोबत काहीच येत नाही
तरीही तिचेवर प्रीत आहे
जन्मा पासून तर म्रीप्र्यंत
माणसाला हाव आहे
खोटी कामे करून करून
कितीही श्रीमंत झाला तरी
पळसाला पानांची संख्या तीनच आहे
ठान्लेल्याना पाणी
भूकेलेल्याना अन्न ध्या
अथांग अश्या ह्या विश्वात
..
मोहन कु-हाडे .........................!!
=================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा