गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२

सवळ मिळाली तेव्हा ................!!!

सवळ मिळाली तेव्हा ................!!!


तशी माणसांची भीती


आम्हा मुळीच वाटत नाही


कारण प्रत्येक प्रकारची माणसे


आमच्या कडे येतात ...........


माणसे येतात उपभोगतात


आणि निघून जातात


मात्र काही जणांचा स्वभाव


हसण्या सारखा असतो


तो अश्या बद्दल कि,


तो म्हणतो कि , तू मला खूप आवडतेस


अशा बद्दल खूप हसू येतय,


 आणि


त्याच अगदी हृदयाच्या तळापासून बोलण


त्यामुळे मन त्याच्यावर प्रेम सुद्धा करायला लागत


पण तो एवढ्यावरच थांबत नाही तर


म्हणतो कि, माझेशी लग्न करशील का?


हे ऐकल्यावर वाटते कि लग्न करावे


चांगला संसार थाटावा पण..............


लगेच मन बोलत कि,


नाही हे तुला आता शक्य नाही


कारण......................


समाज आता तुला स्वीकारणार नाही


जरी त्याने तुला पत्नी म्हणून स्वीकारले तरी


शेवटी समाजाच्या प्रश्नाचे  उत्तर द्यावीच लागणार ..........


नाही, मला आता हे शक्य नाही


एवढे मात्र जरूर कि,


मी तुमची


आतुरतेने वात बघेल


अशेच येत चला इकडे कघी कधी


सवळ मिळाली तेव्हा .......................!!!!!


मोहन कु-हाडे.................


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा